You are here

महाराष्ट्रीयन वारी – दिंडी

Journal Name:

Publication Year:

Abstract (Original Language): 
सात शतकापेक्षाही अधिक काळ चाललेली पंढरीची वारी हा महाराष्ट्राचा सामाजिक क्षेत्राला एक चमत्कार आहे . ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या चार संतश्रेष्ठानी भागवतधर्म मंदिररांची म्हणजेच वारकरी संप्रदायाची रचना केली तोच मुळी विश्वकल्याणाची सूत्रे केंद्रस्थानी ठेवूनच एका बाजूनेच भेदाभेद अमंगळ मानल्यांने आलेली सर्व समावेशकता हे वारकरी संप्रदायाचे लक्षणिय वैशिष्ट्य आहे.
FULL TEXT (PDF): 
1-2